रायगड दर्शन संपूर्ण फोटो माहिती सहित बघाच आवडले तर नक्की कळवा
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड
जिल्ह्यातील
सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून
समुद्रसपाटीपासून ।
सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी
साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख
आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान
आणि महत्त्व पाहुन १७ व्या शतकात याला आपल्या
राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच
ठिकाणी झाला. गडावर पोहोचायला जवळ-जवळ
१४००-१४५० पायऱ्या आहेत. इंग्रजांनी गड कब्जात
घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली.
सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी
साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख
आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान
आणि महत्त्व पाहुन १७ व्या शतकात याला आपल्या
राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच
ठिकाणी झाला. गडावर पोहोचायला जवळ-जवळ
१४००-१४५० पायऱ्या आहेत. इंग्रजांनी गड कब्जात
घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली.
रायगड चे प्राचीन नाव 'रायरी हे होते. युरोपचे लोक
त्यास 'पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत.
जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड
अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप
नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास 'रा
सिवटा' व 'तणस' अशी दोन नावे होती. त्याचा आकार,
उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास 'नंदादीप
असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग
कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव
मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर
प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६
एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा
घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला
अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची
बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना
लूटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग
गडाच्या बांधकामासाठी केला.
त्यास 'पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत.
जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड
अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप
नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास 'रा
सिवटा' व 'तणस' अशी दोन नावे होती. त्याचा आकार,
उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास 'नंदादीप
असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग
कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव
मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर
प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६
एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा
घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला
अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची
बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना
लूटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग
गडाच्या बांधकामासाठी केला.
रायगडाचा
माथा
राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला
अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड
ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण
जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या
गडाची निवड केली.
राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला
अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड
ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण
जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या
गडाची निवड केली.
शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला
सर्वश्रेष्ठ
प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे,
महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक
लक्षणीय घटना आहे.
प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे,
महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक
लक्षणीय घटना आहे.
Comments
Post a Comment